महाराष्ट्रात बारावीचे निकाल जाहीर, मुलींनी मारली बाजी!

आज महाराष्ट्रात बारावीचे निकाल जाहीर झाले असून राज्याचा एकूण निकाल ९१.८८ टक्के लागला आहे. निकालात ६ लाख २५ हजार ९०१ मुली, तर ६ लाख ७६ हजार ९७२ मुले उत्तीर्ण झाली. मुलींच्या उत्तीर्णतेची टक्केवारी ९४.५८ टक्के, तर मुलांच्या उत्तीर्णतेची टक्केवारी ८९.५१ टक्के आहे. यावर्षीही मुलींनी बाजी मारल्याचे यातून दिसून येत आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च…

Read More

पहलगाममध्ये दहशतवादी हल्ला, अनेकांचा मृत्यू, केंद्र सरकार काय करणार!

जम्मू-काश्मीरच्या पहलगाममध्ये काल भीषण दहशतवादी हल्ला झाला. उन्हाळी सुट्टयांचा आनंद लुटण्यासाठी आलेल्या पर्यटकांना दहशतवाद्यांनी लक्ष्य केलं. प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, दहशतवाद्यांनी धर्म विचारुन गोळ्या झाडल्या. जम्मू-काश्मीरमधील अलीकडच्या काही वर्षातील हा सर्वात भीषण दहशतवादी हल्ला आहे. जवळपास 30 पर्यटकांचा या दहशतवादी हल्ल्यात मृत्यू झाल्याची शक्यता आहे. आतापर्यंत 16 लोकांची ओळख पटली असून त्यांचा मृत्यू झाल्याची पुष्टी करण्यात…

Read More

राज्यासह देशात यंदा समाधानकारक पाऊस!

राज्यासह देशात यंदा समाधानकारक पाऊस पडणार असल्याचे प्राथमिक अंदाज ‘स्कायमेट’ या अमेरिकेतील खासगी संस्थेने वर्तवला आहे. यावर्षी राज्यात मान्सूनचं प्रमाण कसं असणार याबाबत आता उत्सुकता निर्माण झाली आहे, या संदर्भात स्कायमेटचा एक रिपोर्ट आता समोर आला आहे. यावर्षी राज्यात पडणाऱ्या मान्सूनसंदर्भात स्कायमेटकडून पहिला पू्र्व अंदाज जारी करण्यात आला आहे. स्कायमेटनं वर्तवलेल्या अंदाजानुसार मान्सूनची सुरुवात संथ…

Read More

या तारखेला जमा होणार लाडकी बहिणींचं एप्रिलचा हप्ता

जुलै महिन्यापासून सुरू झालेल्या या योजनेचे 9 हफ्ते आत्तापर्यंत लाभार्थी महिलांच्या खात्यात जमा झाले आहेत. तर एप्रिल महिन्याचे पैसे कधी मिळणार असा सवाल महिलांच्या मनात आहे. यासंदर्भात मोठी अपडेट समोर आली आहे. महायुती सरकारची महत्वाकांक्षी ‘मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना’ ही काही ना काही कारणांमुळे सतत चर्चेत असते. त्या अंतर्गत पात्र ठरलेल्या 21 ते 65 वयोगटातील…

Read More