

महाराष्ट्रात बारावीचे निकाल जाहीर, मुलींनी मारली बाजी!
आज महाराष्ट्रात बारावीचे निकाल जाहीर झाले असून राज्याचा एकूण निकाल ९१.८८ टक्के लागला आहे. निकालात ६ लाख २५ हजार ९०१ मुली, तर ६ लाख ७६ हजार ९७२ मुले उत्तीर्ण झाली. मुलींच्या उत्तीर्णतेची टक्केवारी ९४.५८ टक्के, तर मुलांच्या उत्तीर्णतेची टक्केवारी ८९.५१ टक्के आहे. यावर्षीही मुलींनी बाजी मारल्याचे यातून दिसून येत आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च…

पहलगाम हल्ल्यानंतर गृहमंत्री अमित शाह ॲक्शनमध्ये, मोठं घडणार?
जम्मू काश्मीरच्या पहलगामध्ये मोठा दहशतवादी हल्ला झाला, या हल्ल्यामध्ये 27 जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये दोन परदेशी नागरिक देखील होते. दरम्यान या हल्ल्यानंतर आता केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे अॅक्शन मोडमध्ये आल्याचं पाहायला मिळत आहे, काही तरी मोठं घडणार असल्याचे संकेत मिळत आहेत. सरकारकडून महत्त्वाचे निर्णय घेण्यात आल्यानंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी सर्व राज्यांच्या…

भारताकडून पाकिस्तानवर राजकीय दबाव टाकत 5 मोठे निर्णय, पाकिस्तानला धक्का
जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यामागे पाकिस्तानचा हात असल्याचा संशय आहे. या हल्ल्यानंतर भारत सरकारने पाकिस्तानच्या मुसक्या आवळायला सुरुवात केली आहे. भारताकडून पुन्हा एयरस्ट्राइक केली जाऊ शकते, असे पाकिस्तानला वाटतंय. पहलगाममध्ये पर्यटकांवर दहशतवाद्यांनी हल्ला केला. हे दहशतवादी पाकिस्तानमधून आल्याचे स्पष्ट झालंय. काल दिल्लीमध्ये एक महत्वपूर्ण बैठक झाली आणि पाकिस्तानविरोधात कडक पाऊले उचलली गेली. पाकिस्तानने भारतांच्या…

पहलगाममध्ये दहशतवादी हल्ला, अनेकांचा मृत्यू, केंद्र सरकार काय करणार!
जम्मू-काश्मीरच्या पहलगाममध्ये काल भीषण दहशतवादी हल्ला झाला. उन्हाळी सुट्टयांचा आनंद लुटण्यासाठी आलेल्या पर्यटकांना दहशतवाद्यांनी लक्ष्य केलं. प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, दहशतवाद्यांनी धर्म विचारुन गोळ्या झाडल्या. जम्मू-काश्मीरमधील अलीकडच्या काही वर्षातील हा सर्वात भीषण दहशतवादी हल्ला आहे. जवळपास 30 पर्यटकांचा या दहशतवादी हल्ल्यात मृत्यू झाल्याची शक्यता आहे. आतापर्यंत 16 लोकांची ओळख पटली असून त्यांचा मृत्यू झाल्याची पुष्टी करण्यात…